सकाळची शाळा !

शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल ..

शिक्षणक्षेत्रातील दरोडेखोर !

शिक्षणाचे वाढते बाजारीकरण ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एका इंग्रजी शाळेने ‘नर्सरी’, म्हणजे बालवाडी आणि ‘ज्युनियर केजी’, म्हणजे छोटा गट यांचे प्रवेश शुल्क १ लाख ..

‘जुने ते सोने’ !

‘विद्यार्थ्यांना पाटी किंवा वही यांवर लेखणीने अक्षर गिरवायला न शिकवता त्यांना ‘टॅबलेट’, संगणक आदी डिजिटल उपकरणांवर शिक्षण दिल्यामुळे मुलांचे मूलभूत कौशल्य न्यून होत आहे’, असे संशोधन स्वीडनमधील तज्ञांनी केले आहे.

लग्‍न कि ‘इव्‍हेंट’ ?

लग्‍नातील मंडपदेवता प्रतिष्‍ठा, मंगलाष्‍टके, अक्षतारोपण, गौरीहरपूजन, मधुपर्कपूजन, कन्‍यादान, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, लाजाहोम हे सारे अत्‍यंत अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्‍याचे संस्‍कार अन् देवतांना आवाहन करणारे विधी आहेत. केवळ ‘इव्‍हेंट’मध्‍ये ते चैतन्‍य कसे येणार ?

निरागस विश्वाला छेद !

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहोत. समाज त्यागापेक्षा भोगाकडे वळल्यामुळे ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीच्या अगदी विरोधी ठरणारी अन् लाजिरवाणी अपकृत्ये समाजात दिवसेंदिवस वाढू लागली आहेत.

करमणूक सुयोग्य हवी !

‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !

विकृत करमणूक नको !

समाजमनावर परिणाम करणारे चित्रण प्रसारित होऊ न देणे हे ‘सेन्सॉर बोर्डा’चे दायित्व आहे. ते त्यांनी कितपत निभावले आहे ? असाच प्रश्न आता त्यामुळे पडत आहे. असा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमा करत आहे. हे कुठल्या समाजाचे लक्षण आहे ? हाही विचार व्हायला हवा.

दूध वाया घालवणे योग्य ?

पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत.

विकृतीचे समर्थन घातकच !

पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला.

खरी श्रीमंती !

‘कष्ट करणारे हातच सुंदर दिसतात’, हा बोध यातून घ्यायला हवा. बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच भावी पिढी खर्‍या अर्थाने श्रीमंत होईल !