‘विकसित महाराष्ट्र’च्या अंतर्गत एस्.टी.चा १०० टक्के ताफा ई-बसगाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

मुंबई – ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ राज्य परिवहन महामंडळात वर्ष २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के, तर २०४७ पर्यंत एस्.टी.चा १०० टक्के ताफा ई-बसगाड्यांमध्ये रूपांतरित करायचा आहे. या अनुषंगाने बसगाड्यांसाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्थानक उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसगाड्यांच्या संदर्भात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !