‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

देवाने आपल्याला सुदृढ आणि सक्षम अवयव दिले आहेत. त्यासाठी आपण सतत देवाच्या चरणी कृतज्ञ राहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले

रामनाथी आश्रमात येतांनाच्या प्रवासात नामजप करतांना सूक्ष्मातून भगवान शिवाचे दर्शन होणे आणि रामनाथी आश्रमात पोचल्यावर प्रवासात शिवाचे दर्शन होण्याचा उलगडा होणे

१६.६.२०१८ या दिवशी मी आगगाडीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी प्रवासात नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी एका जिन्यावरून कुठेतरी उंच उंच जात आहे आणि माझ्यापुढे भगवान शिव आहे…

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ७ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, गुढीपाडवा (२४.३.२०२०) या दिवशी कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अक्षताली अक्षय सुपेकर (वय १ वर्ष) !

पुणे येथील चि. अक्षताली सुपेकर हिचा तिथीनुसार २९.३.२०२० या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना साधकांना होणारा दुहेरी आध्यात्मिक लाभ

‘चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२७ मार्च २०२०) या दिवशी सनातनचे पू. पद्माकर होनप यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व

आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले