विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखेच !
‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
२० डिसेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात वर्ष २००५ मध्ये रामनाथी आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
‘मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील कु. तन्वी अतुल पेठे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी पुणे येथील चि. अवनी पवार हिचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पू. आजींची नात, अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास क्रमशः देत आहोत.
१९ डिसेंबर या दिवशी वर्ष २००३ मध्ये मिरज आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. इंद्राणी सुधीर तावरे ही या पिढीतील एक आहे !
स्वभावदोष, म्हणजे मनाला झालेले रोग आहेत. त्यावर औषध घ्यायचे, म्हणजे स्वयंसूचना घेणे आणि शिक्षापद्धत अवलंबणे. ‘त्यातून बरे व्हायचे आहे’, याकडे लक्ष केंद्रित करणे.