हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

१५ ऑगस्ट या दिवशी दक्षिण भारतातील शृंगेरी, कांची आणि रामचंद्रपुरा या ३ मोठ्या मठांवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. 

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

तमिळनाडूतील हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘तमिळनाडूच्या विकासामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्याखेरीज तमिळनाडू हे जंगलराज असलेल्या बिहारसारखे बनले असते’, असे संतापजनक विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांनी केले.

हिंदूंनो, धर्मांधांचे षड्यंत्र जाणा !

हिंदूंप्रमाणे वेशभूषा करून बिजनौर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या सीमेतील मुसलमानाच्या ३ थडग्यांवर तोडफोड करून दंगल घडवण्याचा महंमद आदिल आणि महंमद कमाल या दोघा धर्मांधांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला.

संस्कृतला राष्ट्रभाषा घोषित करा !

बूंदी (राजस्थान) येथे काही धर्मांधांनी एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू भाषेचा समावेश करण्याची धमकी देत ‘असे न केल्यास शाळेला टाळे ठोकणार’, अशी धमकी दिली.

असे घडण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !

जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदूंना समवेत घेऊन इस्लामी राष्ट्र बनवण्याचा कट रचला आहे.

अशा ख्रिस्ती शाळांवर बंदी घाला !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे.

स्वार्थासाठी जनतेला वाईट सवय लावणारा आम आदमी पक्ष !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या दौर्‍यावर असतांना, ‘आम्ही राज्यात निवडून आल्यावर ज्याप्रकारे देहली आणि पंजाब येथे विनामूल्य वीज पुरवली, त्याप्रकारे गुजरातच्या जनतेलाही विनामूल्य वीज देऊ’, असे आश्वासन दिले.

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे राजस्थानचे काँग्रेस सरकार  !

भरतपूरमधील (राजस्थान) आदिबद्री धाम आणि कनकाचल येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत ५५० दिवस आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

धर्मांधांचा ‘पूर जिहाद’ जाणा !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.