‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा भाग असल्याने त्रास असलेल्या साधकांना ‘तुमचा त्रास कधी न्यून होणार ?’, असे साधकांनी विचारणे अयोग्य !
‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा एक भाग असून प्रारब्धात जसे असेल, तसेच घडत असते, साधनेमुळे साधकांच्या प्रारब्धाची तीव्रता न्यून होऊ लागली की, त्यांच्या आध्यात्मिक त्रासातही हळूहळू घट होऊ लागेल !’