लग्न कि ‘इव्हेंट’ ?
लग्नातील मंडपदेवता प्रतिष्ठा, मंगलाष्टके, अक्षतारोपण, गौरीहरपूजन, मधुपर्कपूजन, कन्यादान, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, लाजाहोम हे सारे अत्यंत अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्याचे संस्कार अन् देवतांना आवाहन करणारे विधी आहेत. केवळ ‘इव्हेंट’मध्ये ते चैतन्य कसे येणार ?