
नवी देहली – ‘लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशातील शिमला, देहली, वाराणसी, कोलकाता, कर्णावती, मुंबई, पुणे, भाग्यनगर, बेंगळुरू आणि चेन्नई या शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे. या शहरात वायू प्रदूषणामुळे ७ टक्के मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ वायू प्रदूषणामुळे या शहरांमध्ये वर्ष २००८ ते २०१९ या काळात प्रतिवर्षी ३३ सहस्र लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या कालावधीत या शहरांमध्ये नोंदवलेल्या एकूण मृत्यूंपैकी ही संख्या ७.२ टक्के आहे.
💨Pollution in 10 cities of India results in the annual deaths of 33,000 people!
⚠️According to a study published in the Lancet Journal, cities including Shimla, Delhi, Varanasi, Kolkata, Karnavati (Ahmedabad), Mumbai, Pune, Bhagyanagar (Hyderabad), Bengaluru, and Chennai have… pic.twitter.com/bxcfyZH2Ie
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2024
संपादकीय भूमिकाहवामान प्रदूषणाची ही स्थिती शासनकर्त्यांना ठाऊक नाही का ? इतकी गंभीर स्थिती असतांना याविषयी ना शासनकर्ते काही करतरत ना जनता त्याविषयी त्यांना जाब विचारते ! ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होत ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !