

१. सौ. अनिता घाळीकाकूंच्या निधनानंतर आम्ही त्यांचे पती श्री. प्रकाश घाळीकाका (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना भेटलो. तेव्हा ते पुष्कळ स्थिर होते.
२. मी कन्नड लिखाणाचे मराठीत भाषांतर करण्याची सेवा करते. मी केलेली सेवा काका पडताळतात. ते त्या सेवेविषयीच माझ्याशी बोलत होते.
३. थोड्या वेळाने त्यांनी ‘तुम्हाला पाणी हवे का ?’, असे आम्हाला विचारले. त्याही परिस्थितीत ते इतरांची काळजी घेत होते.
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)
सौ. घाळीकाकूंचे अंत्यविधी झाल्यानंतर श्री. घाळीकाकांनी लगेच सेवेला प्रारंभ करणे
‘सौ. घाळी काकूंचे सर्व अंत्यविधी झाल्यानंतर त्याच दिवशी श्री. घाळी काकांनी सेवेला आरंभ केला’, असे मला वाटते; कारण मी भाषांतरित केलेली संगणकीय धारिका पडताळून १४.४.२०२२ या दिवशी रात्री १०.३० वाजता त्यांनी मला पाठवली होती. त्यावरून ‘काका किती स्थिर आहेत आणि याही स्थितीत त्यांना गुरुकार्याची किती तळमळ आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
– सौ. सुजाता अशोक रेणक
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !