सकाळी ८ ते ९ ही व्यायाम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ !
व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा.
व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा.
जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.
सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो.
पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’
फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.
स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.
‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत हितकारी आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. गायीच्या दुधाची बहुउपयोगिता आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे.
स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वत:च्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा.
घसा लाल होणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, तसेच सर्दी, खोकला व ताप किंवा कणकण या लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे.
चहा आणि कॉफी यांत दहा प्रकारची विषं असतात.