
श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे यंदा २९ जूनला प्रस्थान होणार आहे. पालखी ३० जूनला सायंकाळी पुण्यात भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. ६ जुलैला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होईल. १४ जुलैला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण, तर १२ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे. १५ जुलैला पालखी वाखरी येथे आणि १७ जुलै या दिवशी ती श्रीक्षेत्र पंढरपूरला पोचेल. पालखी सोहळ्याचा समारोप ३१ जुलै या दिवशी आळंदी येथे होणार आहे.
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !