मुंबई – महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले आहे. याचा फटका भाजपला बसतांना दिसत आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का ? या पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ खडसे यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांच्या हातून ते अन्यांच्या हातात जाणे हा फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे. यामुळे या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अधिक प्रतिसाद दिसत नाही.’’
भाजपला फटका बसला ! – एकनाथ खडसे
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !