काँग्रेसच्या धर्मांध आमदारांची ‘गांधीगिरी’ !

‘टी. राजा सिंह यांनी ‘महंमद पैगंबर मुसलमानांचे नायक आहेत’ असे म्हटले नाही, तर मुसलमानांनी त्यांना मारहाण करावी’, अशी चिथावणी तेलंगाणातील काँग्रेसचे आमदार फिरोज खान यांनी दिली आहे.

असा आदेश का द्यावा लागतो ?

कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींवरील ध्वनीक्षेपकाशी संबंधित ध्वनीप्रदूषण नियमांची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

हे हिंदूंना लज्जास्पद !

गया (बिहार) येथील प्रसिद्ध विष्णुपद मंदिरात अहिंदूंना प्रवेश वर्जित असतांनाही राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री महंमद इजराइल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमवेत थेट मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला.

अशी कारवाई देशभरात व्हावी !

पंजाबमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील ५ मासांमध्ये १३५ सरकारी अधिकार्‍यांसह एकूण २०० जणांना अटक करण्यात आली आहे. यात २५ राजपत्रित, तर ३० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

धर्मांध कितीही शिकले, तरी गुन्हेगारी वृत्ती कायम रहाते !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील महिला दिवाणी न्यायाधिशांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता महंमद हारून याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने न्यायाधिशांविषयी अश्लील विधाने केली होती.

पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंची जिहादी मानसिकता जाणा !

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने ‘वर्ष १९९९ मध्ये मोहाली (पंजाब) येथील एका सामन्यात मी भारताच्या खेळाडूंना घायाळ करणार होतो’, असा गौप्यस्फोट केला आहे.

पी.एफ्.आय.वर बंदी कधी घालणार ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

भारत केवळ हिंदूंचाच आहे, हे लक्षात घ्या !

धर्मापुरी (तमिळनाडू) येथील एका सरकारी शाळेच्या ख्रिस्ती मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट !

अलवर (राजस्थान) येथे चिरंजीलाल नावाच्या भाजी विक्रेत्यावर ट्रॅक्टर चोरी केल्याचा आरोप करत २० ते २५ धर्मांध मुसलमानांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

टिपू सुलतान याच्या वंशजांवर सरकार काय कारवाई करणार ?

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लावण्यात आलेला फलक काढून तेथे टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक लावण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी दोघा हिंदूंवर आक्रमण केले.