सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या भक्तीसोहळ्यात रामनाथी आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांना आलेल्या अनुभूती
स्वतःचा विसर पडून ‘नृत्य कोणत्यातरी निराळ्या उच्चलोकात चालू आहे’, असे जाणवणे
स्वतःचा विसर पडून ‘नृत्य कोणत्यातरी निराळ्या उच्चलोकात चालू आहे’, असे जाणवणे
गुरुमाऊली आणि वरूण देवता यांना प्रार्थना केल्यामुळे चिकित्सालयात जाण्या-येण्याच्या वेळी पाऊस थांबणे
हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आपल्याच कृपेने मला कृष्णत पती म्हणून लाभले आहेत. त्यांच्यातील गुण माझ्यातही येण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. त्यांचा मला साधनेसाठी लाभ करून घेता यावा, अशी आपल्या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी माझ्या ७ – ८ वर्षांपासून संपर्कात आहेत. त्या त्यांच्या मुलीला घेऊन सेवाकेंद्रात वस्तू आणि वह्या घ्यायला यायच्या. तेव्हा मी सेवाकेंद्रात सेवेला होते
‘सद़्गुरु मुकुल गाडगीळ हे दत्तावतारी संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि गणेशावतारी संत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रमाणेच ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असून तेही श्री गणेश अन् शिव यांचा अंश असलेले समष्टी संत आहेत.
सनातन धर्माची शिकवण देणारे, ऋषिमुनी आणि संत ।
सनातन धर्माचे पुनरूत्थान करणारे, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ॥
गणपतीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती होत होती. ‘गणपति बोलत आहे आणि त्याच्या डोळ्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे) आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करता आले. आम्ही आश्रमात रहायला आल्याच्या पहिल्या दिवशी मी खोलीतील कचरापेटी उघडल्यावर मला सुगंध येत होता.
सद़्गुरु गाडगीळकाका साधकांना अनिष्ट शक्तींमुळे होणारे त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगतात. ते साधकांसह समाजालाही संकटकाळात उपायांविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे सद़्गुरु गाडगीळकाका हे जणू ‘उपायगुरु’ आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी व्यक्तीच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे. या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निमूर्लनाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.