सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईच्या आजारपणात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची त्यांना आलेली प्रचीती !
आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर गुरुकृपेची प्रचीती येणे
आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर गुरुकृपेची प्रचीती येणे
सौ. अनिता सराफकाकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यांचे प्रयत्न करण्यात सातत्यही आहे. ‘प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारून ती पूर्ण करायची’, असे ठरवले आहे. त्याप्रमाणे काकू आता प्रयत्नही करतात.’
‘खरे संत स्वतःला कधीच ‘संत’ म्हणत नाहीत, तसेच स्वतः दिलेल्या वस्तूला किंवा खाऊला ‘प्रसाद’ही म्हणत नाहीत. व्यक्तीला त्याच्या संतत्वाची अनुभूती आपोआप येते. साधक आणि भक्त यांना ‘संतांनी दिलेली वस्तू प्रसादस्वरूप आहे’, याची आपोआप अनुभूती येते.
एकीकडे माझा नामजप चालू होता आणि सहज माझे लक्ष संकेतस्थळावरील माझ्या छायाचित्राकडे गेले. कधी नव्हे, ते त्या वेळी मी माझे छायाचित्र बारकाईने न्याहाळत होतो. एक डोळा, दुसरा डोळा, नाक, कपाळ, गाल आणि हनुवटी, या क्रमाने ते दोन वेळा न्याहाळले गेले.
‘भक्ती वाढवणे’, हाच कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्याचा उपाय आहे. ‘भक्ती वाढवा’, असेही लोक सांगत नाहीत. ते तुम्ही सांगू शकता. भक्ती वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा; कारण तुम्ही अध्यात्म जाणता.
सौ. अंजली मेहता यांनी वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सध्या त्या ‘वस्तूसंग्रह वितरक’ म्हणून सेवा करतात. पुण्यात रहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.
कै. सुबोध नवलकर यांचा जन्म, नोकरी, धडाडीने केलेला व्यवसाय आणि इराक-कुवेत युद्धकाळात भारतियांच्या सुरक्षेसाठी केलेले कौतुकास्पद प्रयत्न व त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे.
२८.६.२०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
‘सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीच्या स्नेहल गुब्याड) इलेक्ट्रॉनिक अभियंता असून वर्ष २०१९ मध्ये त्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून दुसर्या आल्या आहेत. पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मला ‘पूर्वी तू काय करत होतीस ?’, ते आठव’, असे सांगितले. मी लगेच उठले आणि सात्त्विक उदबत्तीची विभूती घेतली अन् ती दातांना चोळून लावली जेणे करून मला एका घंट्याने ५० टक्के बरे वाटले.