३१ जुलै २०२३ या दिवशी सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
‘जालियनवाला बाग हत्याकांड वर्ष १९१९ मध्ये झाले. जनरल ओडवायर याच्या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्या घालून मारले.