३१ जुलै २०२३ या दिवशी सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांना विनम्र अभिवादन !

‘जालियनवाला बाग हत्‍याकांड वर्ष १९१९ मध्‍ये झाले. जनरल ओडवायर याच्‍या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्‍या घालून मारले.

पहाटेच्या वेळी रेल्वेत सामूहिक नमाजपठण करून हिंदूंना वेठीस धरणारे धर्मांध !

मी रेल्वेने हुबळीहून भोपाळला जात होतो. त्याच रेल्वेत देहलीतील ‘जमात ए हिंद’ नावाच्या संघटनेचे केरळ आणि कर्नाटक या ठिकाणचे पुष्कळ मुसलमानही प्रवास करत होते. ती रेल्वे अधिकाधिक मुसलमानांनी भरली होती.

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे !

नवीन संसदेमध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्‍ये सेंगोलची स्‍थापना हे हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे.

वीर सावरकर उवाच

प्रभु श्रीरामांनी आपल्‍या पित्‍याच्‍या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्‍यासाठी मुख्‍यतः राज्‍य सोडून वनवास स्‍वीकारला. तेव्‍हा त्‍यांचे ते कृत्‍य महान होते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था यांच्‍या कार्याला समाजातून मिळणारा उत्तम प्रतिसाद !

‘सोलापूर शहरात वेगवेगळ्‍या ठिकाणी प्रसारानिमित्त गेल्‍यावर ‘अनेक ठिकाणी लोकांना हिंदु जनजागृती समितीची ओळख आहे’, हे त्‍यांच्‍या बोलण्‍यातून माझ्‍या लक्षात येत होते.

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आमच्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

वाणी अशी बोला….

‘वाणी अशी बोलली पाहिजे की, जी सर्व प्राण्‍यांप्रती स्नेहाने ओतप्रोत असेल आणि जी ऐकतांना कानांना सुखद वाटेल. दुसर्‍यांना त्रास देणे, कटू वचन बोलणे. – ही सर्व निंदित कार्ये आहेत.’     

आत्‍मघातकी कोण ?

‘कसाबसा हा दुर्लभ मनुष्‍य-जन्‍म मिळवून आणि त्‍यातही, ज्‍यात श्रुति (वेद) सिद्धान्‍ताचे ज्ञान होते, असे पुरुषत्‍व मिळवून जो मूढबुद्धी आपल्‍या आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीसाठी प्रयत्न करत नाही, तो निश्‍चितच आत्‍मघातकी आहे; त्‍याने ‘असत्’वर श्रद्धा ठेवल्‍यामुळे तो स्‍वतःलाच नष्‍ट करतो.’

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्यास एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही !

लॉर्ड मेकॉले याने वडिलांना लिहिलेल्या पत्रातील भाष्य