जगद़्‍गुरु शंकराचार्य !

‘शंकर भगवत्‌पादांचे परमोत्‍कट प्रगल्‍भ बुद्धिवैभव, प्रतिभा, अपरंपार कर्तृत्‍व, वाद-कौशल्‍य, तसेच ‘योग, भक्‍ती आणि ज्ञान’ या तीनही साधनामार्गांतील अप्रतिहत गती,

निंदेचे फळ

 ‘रामायणात दिले आहे की, जे अभिमानी जीव देवता आणि वेद यांची निंदा करतात, ते रौरव नरकात पडतात. संतांची निंदा करणारे लोक घुबड बनतात.’

भगवंताला ‘प्राणद’ का म्‍हटले जातेे ?

तो प्राणद प्राण देतो, नष्‍ट आणि विशुद्ध करतो, प्रदीप्‍त करतो अथवा सर्वत्र सर्वरूपाने व्‍याप्‍त रहातो.’

विषयन्‍ति इति विषया: ।

जो विषवत् परिणाम देतो, जो बंधनाचे कारण आहे. त्‍याचे नाव आहे विषय ! जोपर्यंत तुम्‍ही आपल्‍या हृदयात विषयाप्रती प्रीती आणि आसक्‍ती ठेवाल, तोपर्यंत तुमच्‍या डोक्‍यात तणाव राहील

श्रीकृष्‍णाने गोपिकांना नग्‍न केले याचा भावार्थ !

शरिराचा ‘मी’, प्राणांचा ‘मी’मनाचा ‘मी’, बुद्धीचा ‘मी’, चित्ताचा ‘मी’ ही सर्व आवरणे दूर झाली होती.

…तर मिडियावाल्‍यांनी टिकेची झोड उठवली असती !

फ्रान्‍समध्‍ये यादवी युद्धसदृश्‍य स्‍थिती आहे. गेल्‍या काही दिवसांपासून तेथे दंगली चालू आहेत. हे दडपण्‍यासाठी मॅक्रॉन सरकार इंटरनेट बंद करण्‍यासारखे उपाय करत आहे.

वीर सावरकर उवाच !

व्‍यवहार आणि नीतीशास्‍त्र यांतील एखादा गुण माणसाला हितकारक असतो तोपर्यंत तो सद़्‍गुण समजला गेला पाहिजे;

हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे सांगण्यापेक्षा मणीपूरचे मुख्यमंत्री कृती का करत नाही ?

‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे आवाहन मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यात हिंसाचार करणार्‍यांना केले आहे. त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.’

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख !

कणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

अंत्‍येष्‍टि = अंत्‍य + इष्‍टि ।

‘अंत्‍य’चा अर्थ आहे अंतिम आणि ‘इष्‍टि’चा सामान्‍य अर्थ आहे यज्ञ. यालाच अंत्‍यकर्म, और्ध्‌वदैहिक संस्‍कार, पितृमेध, तसेच पिंडपितृयज्ञसुद्धा म्‍हटले गेले आहे.