अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.

हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार ?

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना अटक करावी, यासाठी शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक ठिकाणी मुसलमानांनी हिंसाचार केला.

मुसलमान, भारत आणि इस्लामी देश आता गप्प का ?

पाकमधील कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. अन्य एका घटनेत जमावाने कोरंगीमधीलच श्री हनुमान मंदिरावरही आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली.

साम्यवाद्यांचा भ्रष्टाचार जाणा !

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये ‘तस्करीमध्ये केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी, २ सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा सहभाग होता’, असे म्हटले आहे.

यांना कारागृहात डांबा !

‘भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते’, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून केले आहे.

भारत इस्लामी देशांतील हिंदूंवरील आक्रमणांविषयी गप्प का रहातो ?

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या इस्लामी देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून जाब विचारला.

राजस्थानमधील काँग्रेस सरकार कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करणार का ?

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बूंदी (राजस्थान) येथील मौलाना मुफ्ती नदीम अख्तर याने सूड उगवण्याची धमकी दिली आहे.

ही मागणी मान्य करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘काशी धर्म परिषदे’च्या बैठकीत साधू आणि संत यांनी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे’, अशी मागणी केली आहे.

हिंदूंच्या देशात मात्र मोगलांचे कौतुक होते !

कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र उपस्थित करण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्याने विजय कुमार या बँक व्यवस्थापकांना बँकेत घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारले.