छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.