धर्मांधांचा ‘पूर जिहाद’ जाणा !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.
नवी देहली येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी दिली.
बांगलादेशातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांधांनी त्याच्या घरासह हिंदूंची २१ घरे जाळली, ३७ दुकाने लुटली, तर ९ मंदिरांची नासधूस करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली.
गढवा (झारखंड) येथील ९० टक्के मुसलमान असणार्या मानपूर गावातील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील ५ हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. या यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना बिहार पोलिसांनी अटक केली.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ने) भ्रमणभाष निर्मिती करणारे चिनी आस्थापन ‘ओप्पो’वर ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची चोरी केल्याचा आरोप केला आहे.
कन्हैयालाल यांच्या हत्येच्या विरोधात ‘फेसबूक’ पोस्ट करणार्या मुंबईतील अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्या फैयाज अहमद भट याला मुंबई पोलिसांनी काश्मीर येथून अटक केली.
उत्तराखंडमधील भाजप शासन ‘ग्राम गोरक्षण समित्यां’ना बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार आहे.
जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये ७० टक्के विद्यार्थी मुसलमान आहेत, तेथे शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे.