ढाका (बांगलादेश) – भारताने बांगलादेशाच्या सीमेवरील ठाकूरगावच्या राणीशंकोई उपजिल्हामधील ५६.८६ एकर भूमी बांगलादेशला दिली आहे. त्या बदल्यात भारताला बांगलादेशकडून १४.६८ एकर भूमी मिळाली आहे. भारताकडून सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशकडून बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात ध्वज बैठकीत भूमींची देवाणघेवाण झाली. वर्ष १९७४ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात भूमीच्या देवाणघेवाणीचा करार झाला होता; मात्र राणीशंकोईबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. भारताने दिलेल्या भूमीपैकी ४८.१२ एकर शेती, ६.८७ एकर चहाच्या मळ्याखाली आणि १.८७ एकर भूमी लागवडीखाली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > India Bangladesh Land Swap : भारताने करारानंतर ५० वर्षांनंतर बांगलादेशाला दिली ५६ एकर भूमी आणि मिळवली १४ एकर भूमी !
India Bangladesh Land Swap : भारताने करारानंतर ५० वर्षांनंतर बांगलादेशाला दिली ५६ एकर भूमी आणि मिळवली १४ एकर भूमी !
नूतन लेख
- Justice For Neha : नेहा हत्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्केअरवर ‘जस्टिस फॉर नेहा’ असा फलक लावून न्यायाची मागणी !
- Antibiotics During Pandemic : कोरोना संकटाच्या काळात आवश्यकता नसतांना रुग्णांना प्रतिजैविके दिली ! – जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष
- Goldy Brar Killed : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार याची अमेरिकेत हत्या !
- Pakistani Hindu MPs Desperation : एक दिवस आपल्याला पाकिस्तानातून हिंदूंचा अंत झालेला दिसेल !
- Pakistan Hindu Girls Conversion : पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर – मानवाधिकार संघटनांनी हस्तक्षेप करण्याची सिंधच्या राष्ट्रवादी नेत्याची मागणी !
- रामायण आणि भारताचे परराष्ट्र धोरण