‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद म्हणजे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन सविस्तरपणे शिकवले जाणार आहे, तसेच ११ वीच्या पुस्तकात ८ व्या धड्यामध्ये ‘वर्ष २००२ च्या गोध्रा दंगलीत १ सहस्रांहून अधिक नागरिक, प्रामुख्याने मुसलमान मारले गेले’, या उल्लेखात ‘या दंगलींमध्ये १ सहस्रांहून अधिक नागरिक मारले गेले’, असा पालट करण्यात आला आहे. ‘पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ असे संबोधतो’, असे या पुस्तकात म्हटले होते. त्यात पालट करून आता ‘हा भारतीय भूभाग पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला असून त्याला पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असे नाव दिले आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.’ (७.४.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत इतकी वर्षे का पालट केले नाहीत ?
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत इतकी वर्षे का पालट केले नाहीत ?
नूतन लेख
- प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !
- हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात हेच मोठे षड्यंत्र !
- महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !
- दीपावलीसारख्या सणांचे आयोजन हा मानवासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी केलेला पुरुषार्थ !
- वाचकांना आवाहन !
- भारतीय भाषांचे विरोधक प्रादेशिकवादी !