समाजवादी पक्षाचे पाकप्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे. भाजप मात्र सातत्याने पाकला लक्ष्य करतो, असे विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.