जावळी (जिल्हा सातारा) येथील वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जावळी तालुक्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर बळजोरी करत तिचे लैंगिक शोषण केले. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयितास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
जावळी तालुक्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर बळजोरी करत तिचे लैंगिक शोषण केले. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयितास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यांत कठोरात कठोर शिक्षा जलद आणि सातत्याने झाल्या तर गुन्ह्यांचे प्रमाण अल्प होऊ शकते !
नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !
साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील महिला आणि आरोपी हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. तसेच त्यांच्यातील देवाण-घेवाणीच्या वादातून आरोपीने या महिलेवर अत्याचार करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे.
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलदगती न्याय काय असतो, ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे; जेणेकरून पुढे कुणी असे धाडस करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची सिद्धता करावी.
बलात्कार पीडितेचा उपचाराच्या वेळी मृत्यू
बलात्कार करणार्यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल.
वारंवार घडणार्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाला नीतीवान बनवण्यासाठी साधना शिकवणेही आवश्यक आहे !
स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्यास महिला त्यांच्यावर आक्रमण होत असतांना किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असतांना विरोध करू शकतात.
कुंपणच शेत खात असल्याचा हा संतापजनक प्रकार होय ! गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच जनतेवर अत्याचार केले, तर जनता न्याय कुणाकडे मागणार ?