आतंकवादी कारवायांसाठी ड्रोनच्या होणार्या वापराकडे गांभीर्याने पाहून त्याला रोखणे आवश्यक !
संयुक्त राष्ट्रांत भारताने मांडले आतंकवाद्यांकडून होणार्या ड्रोनच्या वापराचे सूत्र !
संयुक्त राष्ट्रांत भारताने मांडले आतंकवाद्यांकडून होणार्या ड्रोनच्या वापराचे सूत्र !
गेले तीन दिवस सलग ड्रोनद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांचा नायनाट केला जात आहे, असे सांगितले जाते. प्रतिवर्षी २०० आतंकवादी ठार केले जात आहेत. काही आतंकवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !
जागतिक स्तरावर पाकचे नावही न घेणारा भारत कधीतरी पाकपुरस्कृत आतंकवाद आणि पाक यांना नष्ट करण्याचे धाडस दाखवू शकेल का ? भारताच्या अशा मुळमुळीत भूमिकेमुळे देशात गेली ३ दशके चालू असलेला जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
मुळात जागतिक देशांनी पाकला ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे ! भारतानेही तशी सातत्याने मागणी केली पाहिजे !
भारतीय प्रसारमाध्यमांनी कोरोना संदर्भातील भयभीत करणारी वृत्ते देऊन लोकांमध्ये आतंकवाद पसरवणे
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…
भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !