परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आंध्रप्रदेशात ९ विद्यार्थ्यांची आत्महत्या !
आत्महत्या करणार्यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश
आत्महत्या करणार्यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.
भारतात अशा घटना घडण्यापूर्वीच सरकार आणि प्रशासन यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे !
ज्या प्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, तशीच कारवाई आता हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या लव्ह जिहाद्यांच्या विरोधातही तात्काळ केली पाहिजे !
साधना करणार्या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !
लव्ह जिहाद्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून हिंदु युवतीच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्या पोलिसांना बडतर्फ करून कारागृहात डांबा ! ‘दलित-मुसलमान भाई भाई’, म्हणणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?
१३ वर्षीय मुलाने केस पुष्कळ छोटे कापले गेल्याच्या कारणासाठी इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सर्व जण झोपलेले असतांना त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून उडी मारली.
पोलीसदलात कार्यरत असणार्या व्यक्तीलाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेची काय अवस्था ? हे सर्व पालटण्यासाठी कर्तव्यदक्ष, संवेदनशील अधिकारी हवेत !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेले पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभगाने (सीबीआयने) ५ लाख रुपयांची लाच घेतांना पकडलेला केंद्रीय अधिकारी जवरीमल बिश्नोई (वय ४४ वर्षे) याने आत्महत्या केली. बिश्नोई परदेश व्यवहार विभागात साहाय्यक संचालक होता.