तापमान वाढीमुळे जगातील निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर ! – संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !

अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाची आत्महत्या !

केतकी माटेगावकरचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने मानसिक तणावातून २१ व्या वर्षीच पुण्यात रहात्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आतंकवादी संघटना ‘आय.एस्’ गटाचा हात असल्याचा संशय !

कोल्हे यांच्या हत्येची पद्धत पाहून आक्रमणकर्ते ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. यामुळेच ‘इस्लामिक स्टेट’सह इतर एखाद्या आतंकवादी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण चालू आहे.

‘हॅम्लेट’, ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आणि ‘पर्स्युएशन’ कादंबरी वाचल्याने विद्यार्थ्यांत येतात आत्महत्येचे विचार !

गेली अनेक दशके महत्त्व मिळालेल्या अशा साहित्याचे खरे स्वरूप आता तरी समोर आले, हेही नसे थोडके !

हुंडाबळी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी कार्यवाही !

. . . अशा स्थितीत प्रतिदिन त्रास होत असतांनाही ती महिला माहेरी जाऊ शकत नाही आणि सासरीही राहू शकत नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. माहेरच्या व्यक्तींवर अवलंबून न रहाता पोलीस तक्रार केली पाहिजे.

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?

म्हैशाळ (जिल्हा सांगली) सामूहिक आत्महत्या प्रकरणात १३ खासगी सावकारांना अटक !

आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या सर्वांनी कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

म्हैशाळ (जिल्हा सांगली) सामूहिक आत्महत्या प्रकरणात १३ खासगी सावकारांना अटक !

म्हैशाळ येथे २० जून या दिवशी एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एकूण २५ खासगी सावकरांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांपैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे

म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या !

उच्चशिक्षित व्यक्तींचे मनोबल अल्प असणे समाजासाठी चिंताजनक आहे. समाजाचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अत्यावश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! सरकारने आतातरी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत !

विरार येथे रेल्वे अभियंत्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या !

नैराश्य आणि आत्महत्या यांच्या विचारांपासून मुक्तता मिळण्यासाठी साधना करणे अपरिहार्य !