उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हिंसक निदर्शने : दुचाकी, बस आणि जीप जाळल्या

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक

जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?

गिरिडीह (झारखंड) येथे हिंसाचारी मुसलमानांऐवजी हिंदूंवरच होणार्‍या कारवाईमुळे हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

हिंसाचारात सहभागी झालेल्यांना इस्लाममधून हद्दपार करा ! – ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ची मागणी

सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.

अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.

अक्कलकुवा (नंदुरबार) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक !

यावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ?

ज्या मशिदींतून दगडफेक होते, त्यांना टाळे ठोका !

काशी धर्म परिषदेत संत-महंतांची मागणी
मागण्या मान्य न झाल्यास नागा साधू रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

नूपुर शर्मा प्रकरणी रांची (झारखंड) येथील मुसलमानांच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने तेथे अशा दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! असे शासनकर्ते कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी राखतील का ?

नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

नमाजाच्या वेळी मुसलमान संघटित होतात, तसेच आता हिंदूंनी प्रतिदिन संघटित होण्यासाठी ठिकठिकाणी महाआरती करावी आणि त्या वेळी हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, असा प्रयत्न हिंदूंनी युद्धपातळीवर चालू करावा !