पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

नाशिक येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या युवतीला गर्भवती करून धर्मांध प्रियकर पसार !

धर्मांध प्रियकरासह आई आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

मुंबई उच्च न्यायालयाने अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला !

गडचिरोली येथील ७८ वाहनांच्या अग्नीकांडात सहभाग असल्याचा आरोप

संभाजीनगर येथे गणपति मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड !

समाजकंटकांना भय नसल्‍यामुळेच मंदिरांंची तोडफोड आणि मंदिरांतील दानपेट्यांच्‍या चोर्‍या होतात, असेच सर्वसामान्‍यांना वाटते. पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी !

आधुनिक वैद्यांवरील आक्रमणांत १३ वर्षांत केवळ दोघांनाच शिक्षा !

मागील दीड मासात आधुनिक वैद्यांवर जीवघेणे आक्रमण झाल्‍याच्‍या ५-६ घटना घडल्‍या आहेत. यामुळे आधुनिक वैद्यांमध्‍ये भीतीचे वातावरण असून कायद्यातील पळवाटांचा समाजविघातक लोकांना लाभ पोचत आहे, अशी खंत ‘आय.एम्.ए.’चे राज्‍य अध्‍यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांंनी व्‍यक्‍त केली.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ गीताला महाराष्‍ट्राच्‍या राज्‍यगीताचा दर्जा !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा, गर्जा महाराष्‍ट्र माझा’ या गीताला महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यगीताचा दर्जा दिला आहे. १९ फेब्रुवारीपासून ‘राज्‍यगीत’ म्‍हणून या गीताचा स्‍वीकार करण्‍यात येणार आहे.

‘अंनिस’ने दिलेले चमत्‍काराचे आवाहन मी स्‍वीकारतो ! – अतुल छाजेड, ज्‍योतिषाचार्य

अंनिसला चपराक ! अंनिसला याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

संतांविषयी कुणी चुकीचे बोलू नये, यासाठी कायदा करा – देहू संस्‍थानचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांची मागणी

सध्‍या कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, संस्‍कृती, संत, परंपरा यांच्‍यावर वाटेल ते बोलतो. हिंदु संघटित नसल्‍यामुळेच असे होत आहे. सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन आपली ताकद दाखवल्‍यास कुणाचेही असे वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस होणार नाही.

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पद्धतीतील पालट वर्ष २०२५ पासून लागू होतील ! – राज्‍यशासनाचा निर्णय

येथील अलका चौकातील विद्यार्थ्‍यांच्‍या अराजकीय ‘साष्‍टांग दंडवत्’ या आंदोलनाला यश मिळाले आहे. ‘तलाठी’ या पदाचीही भरती एम्.पी.एस्.सी. परीक्षेद्वारेच करावी, अशीही मागणी या वेळी करण्‍यात आली आहे.

राज्‍यातील २ सहस्र ६०० हून अधिक शाळांच्‍या कागदपत्रांची पडताळणी होणार !

शिक्षण मंदिर म्‍हणवल्‍या जाणार्‍या शाळांची प्रमाणपत्रे बनावट असणे, हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होय !