सुनावणीच्या १ दिवस आधी अतिक्रमणांवर किरकोळ कारवाई !
प्रशासकीय अधिकारी अवैध गोष्टींच्या विरुद्ध तत्त्वनिष्ठपणे कारवाई का करत नाहीत ? हे शोधणे आवश्यक !
प्रशासकीय अधिकारी अवैध गोष्टींच्या विरुद्ध तत्त्वनिष्ठपणे कारवाई का करत नाहीत ? हे शोधणे आवश्यक !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती !
या वेळी ते म्हणाले, चिल्ड्रन एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझायनिंग, संगणक याचे कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
संप पुकारून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करण्यापेक्षा आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सनदशीर मार्ग अवलंबा !
अशी मागणी करण्याची वेळच का येते ? पोलीस प्रशासन स्वतःहून त्यांचे कर्तव्य म्हणून कारवाई का करत नाही ?
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवर वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी, पी.एम्.पी.एम्.एल्. कडून पहाणी करण्यात येणार आहे.
राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत.
वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.
मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्वस्त एकवटणार !