व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

सात्त्विक आहार सेवन केल्याने मनात तसे विचार येऊन तशा कृती होतात अन् वृत्तीही सात्त्विक बनते !

मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.

‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

२०.१०.२०२२ या दिवशीच्या अंकात ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या भागात धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांनी दिलेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

‘विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची पणती’ आणि ‘मेणाची पणती’ लावल्याने वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट ‘तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

संगीताशी संबंधित साधकांनी संगीत संशोधनाची ‘पी.पी.टी.’ बनवण्याची सेवा प्रथमच केली. ही सेवा करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांचा मिळालेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावरील शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येते यामुळे तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे……..

मुंबई येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाच्या वेळी उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती

‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….