व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम
सात्त्विक आहार सेवन केल्याने मनात तसे विचार येऊन तशा कृती होतात अन् वृत्तीही सात्त्विक बनते !
सात्त्विक आहार सेवन केल्याने मनात तसे विचार येऊन तशा कृती होतात अन् वृत्तीही सात्त्विक बनते !
प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.
२०.१०.२०२२ या दिवशीच्या अंकात ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या भागात धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांनी दिलेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी
संगीताशी संबंधित साधकांनी संगीत संशोधनाची ‘पी.पी.टी.’ बनवण्याची सेवा प्रथमच केली. ही सेवा करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांचा मिळालेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येते यामुळे तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.
सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे……..
‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….