श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्यामुळे त्यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार भारतभरातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतात. हा दैवी प्रवास ज्या वाहनांतून करण्यात आला त्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले….