उत्तरप्रदेश पोलिसांचा ‘ट्विटर’, काँग्रेसचे नेते, पत्रकार आदी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

वृद्ध मुसलमान नागरिकाला झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन समाजाला हिंदूंच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न !
तावीजचा वाईट परिणाम झाल्याने मुसलमानांकडूनच मारहाण !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन का नाही ?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पर्ल पुरी याला जामीन
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांचा सामाजिक माध्यमांतून संताप !

इन्स्टाग्रामने हिंदु देवतांची आक्षेपार्ह चित्रे हटवली !

देहली उच्च न्यायालयाला दिली माहिती
आदित्य सिंह देसवाल यांनी केलेल्या याचिकेनंतर इन्स्टाग्रामची कृती !

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

पनवेल (रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे आवाहन !

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांमध्ये एकच सज्ञान, तर उर्वरित आरोपी १० ते १२ वर्षांची मुले !
मुलांनी बलात्काराचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला !

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे अनेक कुटुंबांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण !

भ्रमणभाषवर अधिक वेळ घालवणे किंवा सामाजिक माध्यमांचा अतीवापर केल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊन वितुष्ट निर्माण झाले आहे. तशा काही तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे सामाजिक माध्यमांच्या अपवापरामुळे दांपत्यांमध्ये संशयही निर्माण होत आहे.

गूगल, फेसबूक यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ‘वैश्‍विक कर’ लागू होणार

जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली.

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !

अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.