मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी २० दिवस शैक्षणिक साहित्यापासून वंचित !
यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !
यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !
मराठीच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम घोषित करणार्या सरकारने सर्व शासकीय उपक्रमांची नावे मराठीत ठेवून स्वत:पासून याचा प्रारंभ करावा !
आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यापासून त्याची सरकारी कार्यालये, तसेच शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुलांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील शाळा व्यवस्थापन !
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.
‘ॲप्रोच हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या एका उपक्रमाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील अद्ययावत ‘डिजिटल वर्गा’चे उद्घाटन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !
अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे !
जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.