मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी २० दिवस शैक्षणिक साहित्यापासून वंचित !

यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !

कोरोनाच्या काळात शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी सरकार ‘झिरो ड्रॉपआऊट मिशन’ राबवणार !

मराठीच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम घोषित करणार्‍या सरकारने सर्व शासकीय उपक्रमांची नावे मराठीत ठेवून स्वत:पासून याचा प्रारंभ करावा !

दिवाळखोर श्रीलंकेतील सरकारी कार्यालये आणि शाळा होणार बंद !

आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यापासून त्याची सरकारी कार्यालये, तसेच शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महापालिका शाळांमधील अग्नीशमन यंत्रणेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष !

मुलांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील शाळा व्यवस्थापन !

राज्यात दहावीचा निकाल ९६.९४ टक्के !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.

महापालिकेच्या शाळा क्रमांक १ च्या ‘डिजिटल वर्गा’चे लोकार्पण !

‘ॲप्रोच हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या एका उपक्रमाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील अद्ययावत ‘डिजिटल वर्गा’चे उद्घाटन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.

शालेय शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची पालकांना मुभा !

प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !

वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असूनही गोळीबाराचा उच्चांक गाठलेल्या अमेरिकेला संस्कार आणि धर्मशिक्षण यांची असणारी आवश्यकता !

अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे !

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

कोरोनामुळे राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ! – प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.