सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवृत्त शिक्षक किंवा डी.एड्. उमेदवार यांना सामावून घेणार !

यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.

शाळेमध्‍ये तंबाखू, मद्य सेवन केल्‍यास त्‍वरित कारवाई !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे असे निर्णय घ्‍यावे लागत आहेत, हे दुर्दैवी ! यासाठी शाळांमध्‍ये गुरुकुल शिक्षणपद्धतच हवी !

विद्यार्थ्यांचे एस्.एस्.सी. बोर्डातून सी.बी.एस्.ई. बोर्डात बळजोरीने स्थलांतर !

सरकार मराठी वाचवण्यासाठी प्रयत्नरत असतांना, सरकारच्या अनुदानावर चालणारे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचत आहेत. अशांची मान्यता रहित का करू नये ?

सी.बी.एस्.ई. शाळेसाठी शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्‍याने मनविसेची आंदोलनाची चेतावणी !

गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्‍यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक नसलेल्या शाळेत लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक

साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

युगांडामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी शाळेवर केलेल्या आक्रमणात ४० जण ठार !

जगभरात इस्लामच्या नावाखाली जिहादी आतंकवादी कारवाया केल्या जातात; मात्र इस्लामी संघटना आणि त्यांचे धर्मगुरू कधीच त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

बालभारतीच्या पुस्तकातून क्यू.आर्.(QR) कोड वगळला !

कोरोनासारख्या परिस्थितीत ज्या वेळी शाळा बंद होत्या, त्या वेळी मुलांचे शिक्षण केवळ क्यू.आर्. असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे चालू राहिले होते. यासाठी सरकारने एक धोरण निश्चित करावे.

कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत शिक्षिकेने लावली अजान !

कांदिवली येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात माहिती मिळताच शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षक नसल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी आंदोलने !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना  शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !