गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवसाला एक बलात्कार किंवा अपहरण

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

दोषींवर कारवाई करू ! – अतुल सावे, गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्‍याणमंत्री

या संदर्भात राज्‍यशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात असून त्‍यांना साहाय्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केली जाणार नाही. या संदर्भात उत्तरदायी असणार्‍या दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्‍याणमंत्री अतुल सावे यांनी दिले.

त्र्यंबकेश्‍वर येथील विद्यार्थी दोन्‍ही हातांनी लिहितात २ भिन्‍न विषय !

एक शिक्षक विद्यार्थ्‍यांना कशा प्रकारे घडवत आहेत, हे लक्षात घेऊन अन्‍य शिक्षकांनी त्‍यांचा आदर्श घ्‍यावा !

निरक्षर गणनेचे दायित्‍व दिल्‍याने महापालिकेच्‍या विविध शिक्षक संघटनांकडून विरोध !

राज्‍यातील निरक्षरांची संख्‍या निश्‍चित करणे, त्‍यांना ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिक्षण उपलब्‍ध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण शाळा भरण्‍यापूर्वी आणि शाळा सुटल्‍यानंतर केले जाणार आहे.

उमदी (जिल्हा सांगली) येथील आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !

फ्रान्सच्या शाळांमध्ये ‘अबाया’ घालण्यावर बंदी !

विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?

फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !

हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !