पुणे महानगरपालिकेच्या दळवीवाडी येथील शाळेत अपुरे शिक्षक !
ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
महापालिकेच्या शाळेत शिकणार्या ४ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणे अपेक्षित आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
राज्यातील विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी गेल्या वर्षीच्या सुधारित निकषांनुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते. या शाळांच्या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील ४६ शाळा अनुदानास अपात्र ठरल्या आहेत.
सरकारचे अनुदान घेणार्या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?
राख्या काढण्यास सांगणार्या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.
शाळेसाठी अवैधरित्या बांधलेली ३ मजली इमारत आली मोडकळीस अवैधरित्या शाळेची इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
१५८ विद्यार्थ्यांना अवैधरित्या प्रवेश दिला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ?
कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेत जात असल्याचे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात; याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात.
वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?
शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !