सिंधुदुर्ग : झाराप येथील शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी पालक आजपासून पुन्हा आंदोलन करणार !
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणवल्या जाणार्या भारतातील शाळेत प्राचार्यांना ‘फादर’ म्हणण्यास सांगितले जाणे अयोग्य ! देशातील अन्य शाळा किंवा महाविद्यालये येथे असा प्रकार होत नाही ना ?
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्टेंबर या दिवशी मुख्याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्
शासनाच्या धोरणानुसार किनारपट्टीच्या शाळा जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आल्या आणि या शाळांतून मासेमार समाजाला मिळणारे व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे बंद झाले. याचा दूरगामी परिणाम मासेमार समाजाच्या युवा पिढीवर झाला.
येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली.
राज्यात कंत्राटदारांकडून शिक्षकांची भरती करण्याच्या निर्णयावर राज्यभरामध्ये वाद चालू आहेत. आता सरकारी शाळाही दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि खासगी आस्थापने यांना ‘दत्तक’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने नुकताच घेतला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.
राज्यशासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेला ४ नवीन शाळांसह ५ शाळांच्या दर्जा वाढीला अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.