रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.
धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.
सौरयागाच्या वेळी श्री. वझेगुरुजी मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी त्यांच्यामध्ये मला फिकट गुलाबी रंगाच्या उजव्या सोंडेच्या गणपतीचेे दर्शन झाले.
हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.
आजच्या कार्यक्रमाला आरंभ झाला. तेव्हा मन निर्विचार अवस्थेत जाऊन ध्यान लागल्यासारखे झाले.
दुचाकी गाडी काढतांना गाडी आणि साधक पडणे, त्या क्षणी झाडाची फांदी तुटून जवळ येऊन पडणे अन् ‘इलेक्ट्रिक पोल’जवळ उभे असलेले साधक धावत आल्याने कुणालाही दुखापत न होणे,अशा प्रकारे देवाने आमच्या तिघांचेही रक्षण केले.
स्वयंपाक करतांना मन एकाग्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला ‘कुठली कृती करायला हवी ?’, हे सुचते. ‘हे केवळ देवाच्या अनुसंधानात (म्हणजेच नामात) राहिल्यामुळे शक्य होऊ शकते’, याची मला अनुभूती आली.
एकूणच आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात ती त्यांच्या अडचणींचा विचार करत नसल्याचेच दिसत आहे !
आज साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.
शोभायात्रेतील वाद्यांतून निर्माण होणारी नादशक्ती, साधकांमधील भाव, देवीमधील चैतन्यशक्तीचा स्रोत यांमुळे वातावरण पालटून गेल्याचे दिसत होते.