हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते !
परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.
परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.
समाजातील आणि या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात असलेल्या सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे.
‘राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमुळे होणार आहे’, हे लक्षात येईल. हिंदु समाज, संस्कृती आणि परंपरा, यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि पेशव्यांनी त्याचा विस्तार केला.
सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !
डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !
हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. त्यामुळे ते सनातन धर्माचे खरे मुखपत्र आहे, असे विचार चिमूर येथील रामदिघी मंदिराचे विश्वस्त तथा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हनुमंत कारेकर यांनी व्यक्त केले. १९ ऑगस्ट या दिवशी येथे साप्ताहित ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष आणि ‘जनउद्योग व्यापारी मंडळा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा यांनी वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘आदित्य वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.
महर्षि आनंद गुरुजी म्हणाले की, ‘विविध माहिती असलेले हे ‘अॅप’ सामान्य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.’
‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्या ‘अॅप’चे लोकार्पण श्री बंगरय्या शर्मा यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.