५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा वडोदरा (गुजरात) येथील चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडोदरा (गुजरात) येथील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !

तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांचा आधारस्तंभ असलेले डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो श्रीकृष्णाचा विजयोत्सव साजरा ।

नरकचतुर्दशीच्या दिनी श्रीकृष्णाने मुक्त केल्या ।
१६ सहस्र उपवर कन्या नरकासुराच्या गुलामीतून ।
श्री गुरुच करतील मुक्त मला मनाच्या गुलामीतून ॥

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ याविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यास होणार असलेले अपेक्षित लाभ आणि संभाव्य हानी अन् सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ यांविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

हिंदूंनो, जीवनाचे अध्यात्मीकरण करण्यासाठी हे टाळा आणि हे करा !

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचार हा सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारा आहे.

धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’   

महिलांनो, नवरात्रात विविध रंगांच्या साड्या नेसून नव्हे, तर देवीविषयीचा शुद्ध सात्त्विक भाव जागृत करून तिची कृपा संपादन करा !

या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्‍न ! नवरात्रोत्सव असा भीतीमय नसावा’.

अधिक किंवा ‘पुरुषोत्तम मासा’चे महत्त्व, या काळात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृती अन् ती करण्यामागील शास्त्र !

या वर्षी १८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक आश्‍विन मास’ आहे. अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. आश्‍विन मासापूर्वी येणार्‍या अधिक मासाला ‘आश्‍विन अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्‍या मासाला ‘निज आश्‍विन मास’ म्हणतात.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

यावर्षी २ ते १७ सप्टेंबर २०२० हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .