सहज आणि चैतन्यमय वाणीतून सर्वांना आपलेसे करून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !
देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !
सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे.
संतांमध्ये श्रेष्ठ आहेत असे एक संत, अहो, नाव त्यांचे आहे श्री जयंत,
पाहूनी हो हिंदु धर्म अन् राष्ट्राची हानी, वाटली त्यांना बहु खंत,
सद्गुरु राजेंद्रदादा, तुम्ही जे आम्हाला देत आहात ।
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ॥
ज्यांच्या रूपे दिसती आम्हा परात्पर गुरु ।
असे समर्थ आम्हा नेण्या पैलतिरू ।
सद्गुरुनाथा , तूच असे आमचा कल्पतरु ॥
साधकांना आनंद देऊन त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे याच्याबद्द्ल विविध प्रसंगात साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांच्यातील गुणदर्शन !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अमोघ नाईक एक आहे !
प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन चालू असतांना या रथातून दोन प्रकारचे दैवी नाद ऐकू आले.
‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत.
‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.