परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यसाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या सातव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

रत्नागिरी येथील श्री. विष्णु बगाडे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

सनातनचे साधक श्री. गजानन लोंढे यांना धर्मरथावर सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘आता धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी धर्मरथाचे चित्रीकरण करायला, तसेच त्याची छायाचित्रे काढायला सांगितले. हे वृत्त मला आणि सहसाधकांना समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू आले.

परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जाणार्‍या साधिका !

रात्री झोपतांना गुरुदेव माझ्याकडून भिंतीवर व्यष्टी साधनेचा आढावा मानसरित्या लिहून घ्यायचे आणि नंतर मी आढावा गुरुदेवांना सांगायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पूर्वीच्या काळात सर्व साधना करणारे असल्यामुळे त्यांना ‘इतरांशी कसे बोलावे ? इतरांसमवेत कसे वागावे ?’, हे शिकवावे लागत नसे. ते लहानपणापासूनच अंगी मुरलेले असे. आता मात्र ते प्रत्येकाला शिकवावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीमती अनुपमा देशमुख (पू. नेनेआजींची मुलगी) यांनी त्यांचे वडील प्रसिद्ध नट राजा नेने यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘‘आठवले दादांची (प.पू. बाळाजी आठवले यांची) सर्व मुले अगदी एका साच्यातून काढल्यासारखी प्रेमळ, सात्त्विक आणि हुशार आहेत.’’

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या सहाव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाला आणि वस्तूंना सुगंध  येण्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया. ​

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळावे !

अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.

संतांनी वापरलेल्या वस्तू भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व असणार्‍या साधकाला देणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य !

‘भाव तेथे देव’, या उक्तीनुसार भावामुळे संतांच्या वस्तूंतील चैतन्य टिकून रहाते आणि त्यांतील दिव्यता जागृत रहाते. संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्यामुळे साधकावर नामजपादी उपाय होऊन त्याला होणारा त्रास न्यून होतो.