श्रोत्यांसाठी सादर केलेले ‘सामान्य गायन’ आणि ईश्‍वराच्या चरणकमली समर्पित करण्यासाठी केलेली ‘नादोपासना’ यांविषयी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेले चिंतन !

‘अपेक्षा ठेवून गाणारा कलाकार आणि स्वतःच्या सुख-समाधानासाठी ऐकणारा श्रोता, हे दोघेही श्रेष्ठ नाहीत, तर ‘ईश्‍वरार्पण करणे’, म्हणजेच आपली कला किंवा विद्या ईश्‍वरचरणी अर्पण करणे, हे श्रेष्ठ आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुण्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे येथे देत आहोत.

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये (वय ६३ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली त्यांची कृपा !

‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे.

विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’

दळणवळण बंदीच्या काळात श्री. राहुल बिहाणी यांना त्यांच्या नातेवाइकांनी पाठवलेला लघुसंदेश आणि त्यांनी त्याला दिलेले उत्तर !

श्री. राहुल बिहाणी यांना दळणवळण बंदीच्या काळात त्यांच्या नातेवाइकांनी कुणाला भेटता येत नसल्याविषयी संदेश पाठवला. त्यावर श्री. राहुल बिहाणी यांनी उत्तर दिले. ‘हे उत्तर गुरुदेवांनीच सुचवले’, असे त्यांना जाणवले.

आदर्श गुरुसेवेचा वस्तूपाठ म्हणजे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज !

संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासमवेत संपूर्ण जीवन सावलीसारखे राहून त्यांची अविश्रांत सेवा करणारे आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांची आज ७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अलौकिक जीवनपट संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरुदेवांच्या चरणी सातारा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन लेख स्वरुपात प्रस्तूत करत आहोत…

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी श्री. सुरेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे !

‘आपला परिसर स्वच्छ असायला हवा’, असे परात्पर गुरु पांडे महाराजांना वाटायचे. ते म्हणायचे, ‘‘आपण आश्रमात राहतो. आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे. त्यामुळे आपली प्रत्येक कृती आदर्श असायला हवी.’’