उपजतच दैवी गुण असलेल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकणार्या आणि अध्यात्मातील अवघड टप्पेही लीलया पार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
‘दिवसभरात स्वतःचा अहं कुठे कुठे जाणवतो ?’, याचे निरीक्षण करून तो न्यून करण्यासाठी त्या देवाला शरण जाऊन त्याचे सतत साहाय्य घ्यायच्या.