उपजतच दैवी गुण असलेल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकणार्या आणि अध्यात्मातील अवघड टप्पेही लीलया पार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘स्वतःतील दैवी गुण कसे विकसित केले ?’, याचे लक्षात आलेले आणि स्मरणात राहिलेले काही प्रसंग साधिकेने येथे कृतज्ञतापूर्वक मांडले आहेत.