उपजतच दैवी गुण असलेल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकणार्‍या आणि अध्यात्मातील अवघड टप्पेही लीलया पार करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘स्वतःतील दैवी गुण कसे विकसित केले ?’, याचे लक्षात आलेले आणि स्मरणात राहिलेले काही प्रसंग साधिकेने येथे कृतज्ञतापूर्वक मांडले आहेत.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या मोहाली, चंडीगड येथील सौ. अमिता शर्मा (वय ६० वर्षे) !

त्या मंदिरात गेल्यावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साधना व राष्ट्र आणि धर्म यांविषयीही माहिती सांगतात. त्यांच्या मनात ‘मी एकटी आहे, दूर रहाते, तर कसे होणार ?’, असा विचार येत नाही.

केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीतल गोगटे यांना जाणवलेले आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व !

एका प्रसंगामध्ये अनुभवलेले आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्व येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व !

व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग !

‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्‍या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या डॉ. रणजित काशिद यांना संशोधनातील पुरस्कार घोषित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे विविध पुरस्कार घोषित

गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या काही तत्त्वांचा समावेश असल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे

गुरुकृपायोगानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे. साधकांची शीघ्र उन्नती होण्याचे कारण हे की, गुरुकृपायोगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख साधनामार्गांतील काही साधनांचा समावेश आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा प्रसार सार्‍या विश्‍वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत.

तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि तळमळीने अन् गांभीर्याने साधना करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लक्ष्मी पाटील !

१०.१२.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्‍याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्‍यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्‍यांचे अभिनंदन केले.