युसूफला ‘काका’ मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला ! – पीडित युवती, गोवा

संशयित युसूफ तिच्या शेजारीच रहात होता. त्याच्याकडे ती वडिलांप्रमाणे पहात होती आणि म्हणूनच त्याला ती ‘अंकल’ (काका) अशी हाक मारायची; मात्र हा ‘काका’च एक दिवस आपला काळ ठरेल असे पीडित युवतीने स्वप्नातही पाहिले नव्हते.

मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांकडून मुलीवर बलात्कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?

गोवा : लैंगिक अत्याचार करणार्‍या युसुफला महाविद्यालयीन युवतीने तोंडावर ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून दिला यथेच्छ चोप !

अन्य युवती आणि महिला यांनी यातून बोध घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

बेगूसराय (बिहार) येथे १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या !

इतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

खडके (जिल्हा जळगाव) येथील शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन ५ मुलींच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३ जणांना अटक !

पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.

हडपसर (पुणे) येथे उसने घेतलेले पैसे परत न दिल्‍याने धर्मांधाचा पतीसमोर पत्नीवर बलात्‍कार !

उद्दाम धर्मांधांचा हेतू काही झाले तरी हिंदु स्‍त्रियांवर बलात्‍कार करणे, हाच आहे, हे यातून उघड होते. अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !

सध्या महिला पुरुष जोडीदाराविरुद्ध बलात्काराच्या कायद्याचा अपवापर करत आहेत ! – उत्तराखंड उच्च न्यायालय

जोडीदाराने लग्नास नकार दिल्यास सहमतीने ठेवलेल्या शारिरीक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले आहे.

धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचा महिलांच्या रक्षणाविषयीचा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !

बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !

गाझियाबादमध्ये हिंदु युवतीलीला बलपूर्वक गोमांस खायला घालून धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘देहली येथे निर्भया हत्‍या प्रकरण घडले, त्‍या वेळी कुणाचे राज्‍य होते ?, हे आपण पाहिले नव्‍हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्‍हा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्‍हा आपण ‘शक्‍ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.