Swami Rambhadracharya Maharaj : श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल ! – स्वामी रामभद्राचार्य महाराज
हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांना देवी-देवतांसह सूक्ष्मातून अनेक तेजस्वी राजे आणि श्रीराममंदिरासाठी संघर्ष केलेले अन् हुतात्मा झालेले अनेक सात्त्विक जीव उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधन
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभु श्रीरामचद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा समस्त हिंदू समाजासाठी ऐतिहासिक क्षण होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाद्वारे भव्य अशा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे भव्य आणि दिव्य श्रीराममंदिर बांधले गेले असून श्री रामलाला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी तेथे मुसलमान भाविकही पोचले आहेत.
स्वातंत्र्यानंतर रामलला प्रकटले, उत्खनन, संशोधनातून आणि पुढे न्यायालयातील दावे, कारसेवा, रामजन्मभूमी असे होत होत ५०० वर्षांनंतर श्रीराममंदिर दिमाखात उभे राहिले
अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..
‘श्रीरामजन्मभूमीवर उभारलेला बाबरी ढाचा आणि आता पुन्हा श्रीराममंदिर हा जवळजवळ ५०० वर्षांचा काळ हिंदूंसाठी संघर्षाचा होता. बाबरी ढाचा वर्ष १५२९ मध्ये श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आला.
श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भू, भुवर् आणि स्वर्ग या लोकांपर्यंत मर्यादित न रहाता महर्लाेकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.
वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला मोठे आक्रमण केले होते.