‘पतंजलि आयुर्वेद’च्या कथित फसव्या विज्ञापनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा हिंदुद्वेष ?

‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’, ‘तुम्हाला काही कोटींचा दंड आकारू’, अशा स्वरूपाची भाषा रस्त्यावर ऐकायला मिळते. ‘अशी भाषा न्यायालयात वापरली जात असेल, तर ते योग्य आहे का ?’,

एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

Patanjali Case : पतंजलि प्रकरणात ‘तुम्हाला फाडून टाकू’ म्हणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर काही माजी न्यायमूर्तींकडून टीका !

माजी न्यायामूर्तींनी म्हटले आहे की, ‘आम्ही तुम्हाला फाडून टाकू’ असे म्हणणे ही रस्त्यावर ऐकायला येणार्‍या भाषेसारखी असून हे धोक्याचे आहे.

आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा

सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !

दिशाभूल करणारी विज्ञापने बंद न केल्यास दंड ठोठावू !  – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !

जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांना अटक करून कारागृहात पाठवा !  

देशाच्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरमध्ये बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचार यांचा आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.

देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे अपरिहार्य ! – योगऋषी रामदेवबाबा

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला, तर तो हिंदूच पाळतील आणि ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ म्हणणारे त्याचे उल्लंघनच करत रहातील, हेही तितकेच खरे आहे ! त्यामुळे याचा विचारही आता करण्याची आवश्यकता आहे की, हा कायदा कुणासाठी केला पाहिजे !

गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

१० वर्षांनी भारत जागतिक महसत्ता असेल ! – योगऋषी रामदेवबाबा

योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.