चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.

शिस्तच हवी !

भारतातील लोकसंख्या पहाता जनतेला स्वयंशिस्त लावायची असेल, तर धर्मशिक्षण दिल्यास प्रत्येकाला स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातून जनतेची आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि तिला शिस्तही लागेल. अशा प्रकारचे वातावरण हिंदु राष्ट्रात असेल !

१६ घंट्यांनंतर मुंबईतील अपघातग्रस्त मार्गावरून रेल्वे वाहतूक पूर्ववत् चालू !

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ १५ एप्रिलच्या रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रूळ आणि बाजूचे खांब यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. १६ घंटे अविरत दुरुस्तीचे काम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् चालू झाली आहे.

एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले !

नाशिक येथे एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे ३ एप्रिल या दिवशी लहवित आणि देवळाली स्थानकांच्या दरम्यान दुपारी ३.१५ वाजता रूळावरून घसरले. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

बंगालमध्ये रेल्वेगाडीच्या अपघातात ३ जणांचा मृत्यू !

अपघातामध्ये रेल्वेगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, तर एकूण १२ डब्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे.

रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !

तेर्सेबांबर्डे येथे कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम करणारी रेल्वेची बोगी जळून खाक

कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी (तालुका खेड) येथे अपघात : दुपारी ३ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीहून रत्नागिरीकडे जाणार्‍या रेल्वेच्या देखभाल करणार्‍या गाडीची (मेन्टेनन्स व्हॅनची) मागील चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक अनुमाने ८ घंटे ठप्प झाली होती.

कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.